शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

बसफेऱ्यांअभावी तेंदू मजूर दुर्गम भागातच अडकले

By admin | Updated: June 2, 2016 02:58 IST

गडचिरोली जिल्ह्यातील तेंदू हंगाम मे महिन्याच्या अखेरीस संपत आला असून या कामावर आलेले बाहेरगावचे मजूर गावाकडे जाण्यासाठी सज्ज झाले आहे.

बसफेऱ्या वाढवा : मजुरांसह प्रवाशांची मागणीजिमलगट्टा : गडचिरोली जिल्ह्यातील तेंदू हंगाम मे महिन्याच्या अखेरीस संपत आला असून या कामावर आलेले बाहेरगावचे मजूर गावाकडे जाण्यासाठी सज्ज झाले आहे. मात्र दुर्गम भागात बसफेऱ्यांची कमतरता असल्याने अनेक मजुरांना बसअभावी अडकून पडावे लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पाच वन विभागांतर्गत १२५ ते १५० च्या वर तेंदू युनिट विकल्या गेले होते. काही ठिकाणी कंत्राटदार, ग्रामपंचायती यांच्या मार्फत तेंदू संकलनाचे काम झाले. गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराचे कोणतेही साधन नसल्याने जिल्ह्यातील विविध भागातील मजूर तेंदू संकलनाच्या कामासाठी दुर्गम भागात १५ दिवस जाऊन राहतात. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातीलही मजूर येथे तेंदू संकलनासाठी येतात. यावर्षी तेंदू संकलनाचे काम २० मे नंतर बऱ्याच ठिकाणी आटोपले. जिमलगट्टा परिसरात ३१ मे रोजी तेंदू संकलन काम आटपून मजूर बाहेरगावी जाण्यासाठी निघाले. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या कमी असल्याने बऱ्याच मजुरांना मंगळवारी दिवसभर बसची प्रतीक्षा करावी लागली. त्यांना वेळेत बस न मिळाल्याने काही जणांनी खासगी गाड्यांचाही वापर परत जाण्यासाठी केला. आणखी दोन-तीन दिवस तेंदू मजुरांची ही गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने या भागात बसफेऱ्या वाढवाव्या, अशी मागणी या मजुरांनी केली आहे. (वार्ताहर)