शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
3
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
4
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
5
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
6
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
7
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
8
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
9
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
10
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
11
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
12
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
13
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
14
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
15
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
16
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
17
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
18
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
19
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
20
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

शिक्षकांना लागली बारावीचा निकाल बनविण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST

वैरागड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार बारावीला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्याचे गुण संगणकप्रणालीमध्ये ...

वैरागड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार बारावीला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्याचे गुण संगणकप्रणालीमध्ये भरण्याचे काम सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ३०:३०:४० असे बारावीच्या निकालाचे सूत्र जाहीर केले. त्यानुसार शिक्षकांनी निकाल तयार करून विद्यार्थ्यांचे गुण संगणकीयप्रणालीमध्ये भरण्याचे काम सुरू केले आहे. शाळांना विद्यार्थांचे गुण भरण्याची मुदत २१ जुलै मुदत देण्यात आली आहे. २० जुलैला आषाढी एकादशी आणि २१ जुलैला बकरी ईद असल्याने सरकारी सुटी आहे. त्यामुळे बहुतेक शाळांनी १९ जुलैला शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर आपले अंतिम निकाल अपलोड केले आहेत.

दहावीचा निकाल संगणकीयप्रणालीमध्ये भरण्याची अंतिम मुदत २ जुलै हाेती. त्यामुळे जुलै महिन्यात दहावीचा निकाल लागणार की नाही याची शक्यता नसतानादेखील शिक्षण मंडळाने १६ जुलैला दहावीचा निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी मार्ग मोकळा करून दिला आहे. त्याचप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

190721\img_20210719_113241.jpg

संगणकीय प्रणालीमध्ये गुण भरताना