शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:28 IST

प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या बदल्या राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार निश्चित झाल्या होत्या.

ठळक मुद्देबदली करण्याची मागणी : दुर्गम भागातील शिक्षकांवर अन्याय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या बदल्या राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार निश्चित झाल्या होत्या. याकरिता दुर्गम भागातील अन्यायग्रस्त शिक्षकांनी अनेकदा निवेदने व पाठपुरावा केला होता. परंतु अन्यायग्रस्त शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाही. दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांच्या बदल्या कराव्या, या मागणीसाठी दुर्गम भागातील अन्यायग्रस्त शिक्षक संघटनेच्या वतीने बेमूदत आमरण उपोषण १३ नोव्हेंबरपासून गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर सुरू करण्यात आले.शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करूनही दुर्गम भागातील शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाही. दुर्गम भागातील शिक्षकांना बदल्या करण्याचे केवळ आश्वासन देण्यात आले. परंतु आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या दुर्गम भागातील शिक्षकांनी सोमवारपासून बेमुदत आमरण उपोषण जिल्हा परिषदेसमोर सुरू केले. उपोषणाला शिक्षकांसह महिला शिक्षिकाही बसल्या आहेत. शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम पिपरे, उपाध्यक्ष चक्रपाणि कन्नाके, सुरेश बांबोळे, यशवंत होळी, संजय लोणारे यांनी केली आहे.