शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

धानाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 22:15 IST

येरकड व झुपटोला परिसरातील धान मावा व तुडतुडा रोगाने करपून उद्ध्वस्त झाले. शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा, ......

ठळक मुद्देनिवेदन : येरकड व झुपटोला येथील शेतकºयांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : येरकड व झुपटोला परिसरातील धान मावा व तुडतुडा रोगाने करपून उद्ध्वस्त झाले. शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी येरकड येथील नागरिकांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.१५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे दमट वातावरण निर्माण होऊन मावा व तुडतुडा रोगाने थैमान घातले होते. अनेक शेतकºयांच्या शेतातील धान करपले आहे. धान पीक ऐन निसवत असताना तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होणार आहे. धानाबाई साधू भैसारे यांच्या सहा एकर शेतातील धान पीक नष्ट झाले. नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत मिळावी, यासाठी नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही महसूल, कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी पंचनाम्यांना सुरुवात केली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत मिळणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. तहसीलदारांनी या गंभीर बाबीकडे स्वत: लक्ष घालून पंचनामे करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी केली आहे.निवेदन देतेवेळी भोजराज कस्तुरे, नक्टू जेंगठे, गजानन गुरनुले, जयेश अंबादे, शिवदास रस्से, रेवाजी साळवे, धानाबाई भैसारे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.