शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

भूमी अधिग्रहण विधेयक मागे घ्या

By admin | Updated: April 27, 2015 01:13 IST

केंद्र शासनाने आणलेले भूमी अधिग्रहण विधेयक मागे घेण्यात यावे, अशी मागणी

आरमोरी : केंद्र शासनाने आणलेले भूमी अधिग्रहण विधेयक मागे घेण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील मेंढा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.मेंढा येथील १३ शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने चव्हेला धरणासाठी वापरण्यात आले आहेत. त्यामुळे सदर शेतकरी भूमीहिन झाले आहेत. ही पाळी इतर शेतकऱ्यांवर येऊ नये, यासाठी केंद्र शासनाने आणलेल्या भूमी अधिग्रहण विधेयकाला या गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. विशेष म्हणजे पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटूनही या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत जमिनीचा मोबदला देण्यात आला नाही. एकेकाळी सधन शेतकरी म्हणून ओळख असलेल्या या शेतकऱ्यांना आता शेतमजूर म्हणून काम करावे लागत आहे. केंद्राच्या नवीन भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये शेतकऱ्यांची परवानगी न घेताच जमीन उद्योगासाठी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन भूमी अधिग्रहण कायद्याला राज्यशासनाने विरोध दर्शवावा, त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही याविरोधात आंदोलन उभे करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देतेवेळी मुखरू वरखडे, बाजीराव सयाम, रमेश कुळमेथे, उरकुडा राऊत, कृष्णा सिडाम, विवेश्वर दर्रो, रामसू नैताम, कोंडू कुळसंगे, बारिकराव मडावी, मोहन मडावी, गोविंदा नेवारे, चेपटू वरखडे, सीताराम पेंदाम, सितकुरा सिडाम, कुसण सिडाम, गणपत गेडाम, ऋषी पेंदाम, तुळशीराम सयाम, केशव मडकाम, मंगरू सेंदरे, लक्ष्मण नेवारे, ऋषी पेंदाम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)