शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

शाश्वत शेती म्हणून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 01:09 IST

पावसाची अनियमीतता, रासायनिक खताच्या अतीवापरातून बिघडत चाललेला जमिनीचा पोत आणि यातून घटत चाललेले उत्पादन याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. नियोजनबद्ध पध्दतीने सेंद्रीय शेती केल्यास जमिनीची उत्पादकता वाढून उत्पादन खर्च कमी करून एकरी उत्पन्न वाढविणे शक्य आहे,

ठळक मुद्देकृष्णा गजबे यांचे प्रतिपादन : नैनपुरात शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : पावसाची अनियमीतता, रासायनिक खताच्या अतीवापरातून बिघडत चाललेला जमिनीचा पोत आणि यातून घटत चाललेले उत्पादन याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. नियोजनबद्ध पध्दतीने सेंद्रीय शेती केल्यास जमिनीची उत्पादकता वाढून उत्पादन खर्च कमी करून एकरी उत्पन्न वाढविणे शक्य आहे, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) गडचिरोली जिल्हाअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन १४ फेब्रुवारीला नैनपूर येथील भाग्यलक्ष्मी सेंद्रीय गटचे गजेंद्र ठाकरे यांच्या सेंद्रीय शेतात करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार कृष्णा गजबे, कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाल उईके, प्रमुख मार्गदर्शक युगेश रणदिवे, तालुका कृषी अधिकारी राटोड, महेंद्र दोनाडकर, प्रगतशील शेतकरी बांबोलकर, भाजीपाले, ठाकरे, अण्णाजी तुपत, गोविंदराव नागपूरकर, हरडे उपस्थित होतेयावेळी भाग्यलक्ष्मी सेंद्रीय शेती गटांनी तयार केलेल्या कमी खर्चातील गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन करून आमदार गजबे आपल्या भाषणात या गटाच्या कामाचे कौतुक केले. या गटांनी चालू केलेल्या सेंद्रीय प्रकल्पाला शेतकºयांनी भेट द्यावी व एकत्र येऊन शेती करावी, असे मार्गदर्शन केले. महेंद्र दोनाडकर यांनी जीवामृत वेस्ट डीकंपोजर गांडूळ खत यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.कार्यक्रमाचे संचालन योगेश बोरकर, प्रास्तविक तालुका कृषी अधिकारी युगेश रणदिवे यांनी तर आभार कल्पना ठाकरे यांनी मानले. या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक परिवेक्षक व भाग्यलक्ष्मी सेंद्रीय शेती गटाच्या सदस्यांनी सहकार्य केले.