शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शाश्वत शेती म्हणून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 01:09 IST

पावसाची अनियमीतता, रासायनिक खताच्या अतीवापरातून बिघडत चाललेला जमिनीचा पोत आणि यातून घटत चाललेले उत्पादन याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. नियोजनबद्ध पध्दतीने सेंद्रीय शेती केल्यास जमिनीची उत्पादकता वाढून उत्पादन खर्च कमी करून एकरी उत्पन्न वाढविणे शक्य आहे,

ठळक मुद्देकृष्णा गजबे यांचे प्रतिपादन : नैनपुरात शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : पावसाची अनियमीतता, रासायनिक खताच्या अतीवापरातून बिघडत चाललेला जमिनीचा पोत आणि यातून घटत चाललेले उत्पादन याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. नियोजनबद्ध पध्दतीने सेंद्रीय शेती केल्यास जमिनीची उत्पादकता वाढून उत्पादन खर्च कमी करून एकरी उत्पन्न वाढविणे शक्य आहे, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) गडचिरोली जिल्हाअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन १४ फेब्रुवारीला नैनपूर येथील भाग्यलक्ष्मी सेंद्रीय गटचे गजेंद्र ठाकरे यांच्या सेंद्रीय शेतात करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार कृष्णा गजबे, कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाल उईके, प्रमुख मार्गदर्शक युगेश रणदिवे, तालुका कृषी अधिकारी राटोड, महेंद्र दोनाडकर, प्रगतशील शेतकरी बांबोलकर, भाजीपाले, ठाकरे, अण्णाजी तुपत, गोविंदराव नागपूरकर, हरडे उपस्थित होतेयावेळी भाग्यलक्ष्मी सेंद्रीय शेती गटांनी तयार केलेल्या कमी खर्चातील गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन करून आमदार गजबे आपल्या भाषणात या गटाच्या कामाचे कौतुक केले. या गटांनी चालू केलेल्या सेंद्रीय प्रकल्पाला शेतकºयांनी भेट द्यावी व एकत्र येऊन शेती करावी, असे मार्गदर्शन केले. महेंद्र दोनाडकर यांनी जीवामृत वेस्ट डीकंपोजर गांडूळ खत यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.कार्यक्रमाचे संचालन योगेश बोरकर, प्रास्तविक तालुका कृषी अधिकारी युगेश रणदिवे यांनी तर आभार कल्पना ठाकरे यांनी मानले. या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक परिवेक्षक व भाग्यलक्ष्मी सेंद्रीय शेती गटाच्या सदस्यांनी सहकार्य केले.