शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

शाश्वत शेती म्हणून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 01:09 IST

पावसाची अनियमीतता, रासायनिक खताच्या अतीवापरातून बिघडत चाललेला जमिनीचा पोत आणि यातून घटत चाललेले उत्पादन याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. नियोजनबद्ध पध्दतीने सेंद्रीय शेती केल्यास जमिनीची उत्पादकता वाढून उत्पादन खर्च कमी करून एकरी उत्पन्न वाढविणे शक्य आहे,

ठळक मुद्देकृष्णा गजबे यांचे प्रतिपादन : नैनपुरात शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : पावसाची अनियमीतता, रासायनिक खताच्या अतीवापरातून बिघडत चाललेला जमिनीचा पोत आणि यातून घटत चाललेले उत्पादन याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. नियोजनबद्ध पध्दतीने सेंद्रीय शेती केल्यास जमिनीची उत्पादकता वाढून उत्पादन खर्च कमी करून एकरी उत्पन्न वाढविणे शक्य आहे, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) गडचिरोली जिल्हाअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन १४ फेब्रुवारीला नैनपूर येथील भाग्यलक्ष्मी सेंद्रीय गटचे गजेंद्र ठाकरे यांच्या सेंद्रीय शेतात करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार कृष्णा गजबे, कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाल उईके, प्रमुख मार्गदर्शक युगेश रणदिवे, तालुका कृषी अधिकारी राटोड, महेंद्र दोनाडकर, प्रगतशील शेतकरी बांबोलकर, भाजीपाले, ठाकरे, अण्णाजी तुपत, गोविंदराव नागपूरकर, हरडे उपस्थित होतेयावेळी भाग्यलक्ष्मी सेंद्रीय शेती गटांनी तयार केलेल्या कमी खर्चातील गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन करून आमदार गजबे आपल्या भाषणात या गटाच्या कामाचे कौतुक केले. या गटांनी चालू केलेल्या सेंद्रीय प्रकल्पाला शेतकºयांनी भेट द्यावी व एकत्र येऊन शेती करावी, असे मार्गदर्शन केले. महेंद्र दोनाडकर यांनी जीवामृत वेस्ट डीकंपोजर गांडूळ खत यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.कार्यक्रमाचे संचालन योगेश बोरकर, प्रास्तविक तालुका कृषी अधिकारी युगेश रणदिवे यांनी तर आभार कल्पना ठाकरे यांनी मानले. या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक परिवेक्षक व भाग्यलक्ष्मी सेंद्रीय शेती गटाच्या सदस्यांनी सहकार्य केले.