शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

इतर संघटनांचा उपोषणाला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:54 IST

दुर्गम भागातील शिक्षकांच्या त्वरीत बदल्या करून नवीन शाळेवर रूजू करून घ्यावे या मुख्य मागणीसाठी दुर्गम भागातील शिक्षक संघटनेतर्फे १३ नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देदुसºया दिवशीही आंदोलन सुरूच : मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुर्गम भागातील शिक्षकांच्या त्वरीत बदल्या करून नवीन शाळेवर रूजू करून घ्यावे या मुख्य मागणीसाठी दुर्गम भागातील शिक्षक संघटनेतर्फे १३ नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. दुसºया दिवशीही मंगळवारी उपोषण सुरूच असून या उपोषण आंदोलनाला इतरही शिक्षक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे.जिल्ह्यातील पुरोगामी शिक्षक संघटना, शिक्षक परिषद, कास्ट्राईब शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना यांनी आपला पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना आणखी पाठबळ मिळाले आहे. शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्याचा ऐतिहासीक निर्णय शासनाने घेतला. दुर्गम भागातील शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र प्रस्तापित संघटना न्यायालयात गेले. १० टक्के दुर्गम भागातील नागरिक शिक्षकांसाठी ९० टक्के सर्वसाधारण भागातील शिक्षकांवर अन्याय करीत आहे, असा भास निर्माण करण्यात आला. मात्र हे चुकीेचे आहे. न्यायालयाने शासनाच्या बाजुने निर्णय देऊन बदली प्रक्रिया योग्य असल्याचे निर्देश दिले. आंदोलनाला कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे प्रसिध्दी प्रमुख चंदू रामटेके, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा सचिव बापू मुनघाटे, अध्यक्ष गुरूदेव नवघडे, शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष नत्थुजी पाटील, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राजेश दरेकर, सरचिटणीस विजय भोगेकर यांनी भेट देऊन आंदोलना पाठींबा दर्शविला.