शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

गौण खनिजांचे अवैध उत्खनन बंद करा

By admin | Updated: May 24, 2016 01:40 IST

गडचिरोली शहरातील तलावावर करण्यात आलेले अतिक्रमण हटवून गौण खनिजाचे अवैध उत्खनन व चोरटी वाहतूक बंद करावी,

जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार व निवेदन : अण्णा हजारे विचार मंचची मागणी गडचिरोली : गडचिरोली शहरातील तलावावर करण्यात आलेले अतिक्रमण हटवून गौण खनिजाचे अवैध उत्खनन व चोरटी वाहतूक बंद करावी, अशी मागणी अण्णा हजारे विचार मंचच्या वतीने नवयुक्त जिल्हाधिकारी अमगोथू श्रीरंग नायक यांच्याकडे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नायक यांची त्यांच्या दालनात विचारमंचच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेऊन त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन केला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. निवेदनात, तलावाचे सौंदर्यीकरण करावे, नगरभवन बांधकामातील गैरव्यवहाराची चौकशी करावी, वनहक्क दावेदारांना पट्ट्यांचे वितरण करावे, वनहक्क पट्टे तयार करताना झालेल्या घोळाची चौकशी करावी आदी मागण्यांचा समावेश होता. सत्कारप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, अण्णा हजारे विचारमंचचे जिल्हा प्रमुख बसंतसिंह बैस, तालुका प्रमुख अनुरथ नीलेकार, सचिव देवेंद्र ब्राम्हणवाडे, संदीप कांबळे, दिवाकर रामटेके, नारायण खोब्रागडे, भारत मून, तुलाराम नैताम, नरेंद्र पोवणवार, प्रा. अशोक लांजेवार उपस्थित होते.