शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

अहेरीत वादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू

By admin | Updated: May 20, 2016 01:14 IST

अहेरी, आलापल्ली भागात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पालकमंत्र्यांकडून नुकसानीची चौकशी : यंत्रणा कामाला लागलीअहेरी : अहेरी, आलापल्ली भागात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तलाठ्यांनी सुरू केले आहे. गुरूवारी अहेरी येथे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तलाठी व सामाजिक कार्यकर्ते दिवसभर करीत होते. अहेरी तालुक्यातील पेरमिली, आलापल्ली, अहेरी, महागाव, देवलमरी, वेलगुर, बोरी, कमलापूर, उमानूर, गोविंदपूर, जिमलगट्टा, देचली, रामय्यापेठा आदी भागात मोठ्या प्रमाणावर वादळामुळे नुकसान झाले आहे. आलापल्लीत वन नाक्यासमोरील झाड कोसळल्याने नऊ जण जखमी झाले. तर आलापल्ली वन वसाहतीतील ३५ निवासस्थानावरील छत उडाले. १६ विद्युत खांब उन्मळून पडले. या सर्व बाबीचा पंचनामा तलाठ्यांच्या मार्फत सुरू करण्यात आला आहे. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी प्रशासनाकडून या नुकसानीबाबतची माहिती जाणून घेऊन प्रत्येक नुकसानग्रस्ताला आर्थिक मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. त्यांनी आदेश दिल्यानंतरच प्रशासनाने तत्काळ पंचनामे करण्याचे काम हाती घेतले, अशी माहिती मिळाली आहे. (शहर प्रतिनिधी)