शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

शेवटच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:20 IST

सध्या चामोर्शी तालुक्यातील धानपीक गर्भात असून शेवटच्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी कालव्याद्वारे शेतीसाठी सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देआमदारांचे अभियंत्यांना निर्देश : कालव्याला दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : सध्या चामोर्शी तालुक्यातील धानपीक गर्भात असून शेवटच्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी कालव्याद्वारे शेतीसाठी सोडण्यात आले आहे. आ. डॉ. देवराव होळी यांनी भेंडाळानजीकच्या कालव्याला भेट देऊन पाणीपुरठ्याची पाहणी केली. दरम्यान दिना पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी शेवटच्या शेतकºयापर्यंत पाणी पोहोचवावे, अशा सूचना त्यांनी केल्या.आ. डॉ. देवराव होळी यांनी भेंडाळा क्षेत्रातील शेतकºयांची त्यांच्या शेतात जाऊन भेट घेतली व सिंचनाची समस्या जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत दिना पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता दुमने, अभियंता लांडगे, सुरपाम यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, सुरेश कोहपरे, साहिल तुंबळे, अमोल तिवाडे, साईनाथ चुधरी, ईश्वर चुधरी तसेच शेतकरी उपस्थित होते. भेंडाळा परिक्षेत्रात पाण्याचा स्तर कसा वाढेल, या दृष्टीने अधिकाºयांनी नियोजन केले पाहिजे, असे आ. डॉ. होळी यांनी यावेळी सांगितले.