शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:57 IST

राज्य व केंद्र सरकार गोरगरिबांच्या हिताच्या अनेक योजना राबवीत असून, त्याचा फायदा लोकांना होत आहे. या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजप पदाधिकाऱ्यांनी करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले.

ठळक मुद्देभाजप जिल्हा कार्यसमितीची बैठक : पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य व केंद्र सरकार गोरगरिबांच्या हिताच्या अनेक योजना राबवीत असून, त्याचा फायदा लोकांना होत आहे. या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजप पदाधिकाऱ्यांनी करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले.स्थानिक पटेल मंगल कार्यालयात आयोजित भाजपच्या जिल्हा कार्यसमितीच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाºयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष खा.अशोक नेते बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला पक्षाचे पूर्व विदर्भ संघटक डॉ.उपेंद्र कोठेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, अहेरी विधानसभाप्रमुख बाबूराव कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेव, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, महामंत्री डॉ. भारत खटी, महामंत्री सदानंद कुथे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ताराबाई कोटांगले, जिल्हा प्रभारी रेखा डोळस, स्वप्नील वरघंटे, नगरसेवक रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, जिल्हा परिषद सभापती माधुरी उरेते, जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, शहराध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, डी. के. मेश्राम, सिद्धीकी मंचावर उपस्थित होते.अम्ब्रिशराव आत्राम पुढे म्हणाले, सरकारने अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या. कर्जमाफीमुळे शेतकºयांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे. पदाधिकाºयांनी सरकारचे हे काम लोकांपर्यंत पोहचवावे, असे आवाहन आत्राम यांनी केले.खा.अशोक नेते यांनी बैठकीला काही पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या विविध आघाड्याच्या पदाधिका?्यांच्या बैठका आयोजित करावयाच्या असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.जिल्ह्यात ९ नगरपंचायती भाजपच्या ताब्यात असून, २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा जिंकेल, असा विश्वास खा.नेते यांनी व्यक्त केला. पूर्व विदर्भ संघटक डॉ.उपेंद्र कोठेकर म्हणाले की, काँग्रेसने या देशात गरिबी आणली. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील गोरगरिबांना विविध योजनांचा लाभ मिळत आहे. भाजप पदाधिकाºयांनी प्रत्येक बूथ मजबूत करुन पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाministerमंत्री