शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

कर्जमाफीचे अर्ज भरण्यास गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:56 IST

कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्यास १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. या तारखेपूर्वी कोणत्याही परिस्थितीत शेतकºयांचे अर्ज भरून घ्यावेत, ....

ठळक मुद्देसीमा पांडे यांचे आवाहन : शेतकरी सन्मान योजनेचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्यास १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. या तारखेपूर्वी कोणत्याही परिस्थितीत शेतकºयांचे अर्ज भरून घ्यावेत, असे आवाहन गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधक सीमा पांडे यांनी केले.महाराष्टÑ शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेचा आढावा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात देण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. सभेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, सहायक निबंधक प्रमोद पाटील, सुरजुसे, म्हस्के, बँकेचे मुख्य व्यवस्थापक अरूण निंबेकर, स्टेट बँकेचे जिल्हा समन्वयक अरूण चौधरी, बँकेचे व्यवस्थापक टी. डब्ल्यू. भुरसे, एम. पी. दहिकर, सहायक व्यवस्थापक जी. के. नरड, सी. एम. तोटावार, पी. आर. खुणेकर यांच्यासह जिल्ह्यातील सेवा सहकारी, आदिवासी विविध कार्यकारी संस्थांचे व्यवस्थापक, बँकांचे व्यवस्थापक, निरिक्षक व सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.ज्या शेतकºयांनी अजूनपर्यंत अर्ज भरले नाही. त्यांनी अर्ज भरून घ्यावे, त्याचबरोबर शेतकºयांना अधिकाºयांनी सुध्दा सहकार्य करावे, कोणत्याही परिस्थितीत १५ सप्टेंबरपूर्वी सर्वांचे अर्ज भरावे, असे आवाहन पांडे यांनी केले.