शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:03 IST

प्रत्येक गावात व मागेल त्या शेतकºयाच्या शेतात वीज पुरवठा करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी एटापल्ली तालुका शिवसेना शाखेच्या वतीने मंगळवारी वीज कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देवीज पुरवठा सुरळीत करा : महावितरणसमोर केले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : प्रत्येक गावात व मागेल त्या शेतकºयाच्या शेतात वीज पुरवठा करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी एटापल्ली तालुका शिवसेना शाखेच्या वतीने मंगळवारी वीज कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चानंतर मागण्यांचे निवेदन सादर केले.एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावांना अजूनही वीज पुरवठा झाला नाही. परिणामी तेथील नागरिकांना अंधारातच जीवन कंठावे लागत आहे. अनेक शेतकºयांनी शेतात वीज पुरवठा करून पंप बसविण्यासाठी वीज विभागाकडे अर्ज केले आहेत. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही त्यांना वीज पुरवठा करण्यात आला नाही. अनेकांकडे विहिरी आहेत. मात्र पंप नसल्याने बेकामी ठरल्या आहेत. ग्रामीण भागातील काही नागरिकांना १० ते १५ हजार रूपयापर्यंतचे बिल पाठविले जात आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. घरात दोन बल्ब, एक पंखा असतानाही १० ते १५ हजार रूपयांचे बिल कसे पाठविले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मागील काही दिवसांपासून एटापल्ली तालुक्यात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. यामुळे जनता त्रस्त झाली आहे. एकदा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तीन ते चार दिवस वीज पुरवठा सुरळीत होत नाही. बहुतांश वीज कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विजेच्या समस्या त्यांच्या लक्षात येत नाही. सर्व कर्मचाºयांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.सदर मोर्चा उपजिल्हा प्रमुख राजगोपाल सुंचावार, कामगार सेना प्रमुख विलास परमेलवार, रेणुका बोरूले, बालू शेंडे, सुशिला रच्चावार, रमेश गंगावणवार, वसंत चापले, श्यामसुंदर कुंभारे, बंडू तलांडे, दलसू तलांडे, महेश बिरमवार, राजू उसेंडी, बंडू पुंगाटी, रितूू कुळेपेटी, श्यामदास पुंगाटी, लालू मडावी, दोहे तलांडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.