शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

शिवपांदणलगतचा बंधारा दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:20 IST

शेतकऱ्यांना पुरेशी सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी देसाईगंज तालुक्यातील कुरुड-कोंढाळा शिवपांदणलगत लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. मात्र सदर बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी पर्याप्त सोयीच उपलब्ध करून .....

ठळक मुद्देलाखो रूपयांचा खर्च व्यर्थ : कुरूड-कोंढाळा परिसरातील शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शेतकऱ्यांना पुरेशी सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी देसाईगंज तालुक्यातील कुरुड-कोंढाळा शिवपांदणलगत लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. मात्र सदर बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी पर्याप्त सोयीच उपलब्ध करून देण्यात न आल्याने शासनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे. सदर बंधारा अद्यापही दुर्लक्षित असल्याने संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तालुक्यातील कुरुड कोंढाळा शिवपांदण रस्त्यालगत १९९५ मध्ये कोल्हापूरी बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याच्या माध्यमातून लगतच्या शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पाणी अडवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने सदर बंधारा कुचकामी ठरला आहे. योग्य नियोजनाअभावी शासनाचे लाखो रुपये व्यर्थ खर्च झाले आहेत.सदर बंधाºयाचे नुतनीकरण करण्यासाठी २००३ मध्ये पुन्हा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून पुरेशा सोयी उपलब्ध करून देण्याऐवजी कार्यारंभ आदेशात बंधाºयावर स्लॅब टाकण्याचे कुठलेही नियोजन नसताना कार्यारंभ आदेश व अंदाजपत्रकाला बगल देत संबंधित विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने बांधकामाच्या निधीची अफरातफर केली. त्यामुळे सदर बंधारा बांधकामातून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध न झाल्याने निरूपयोगी ठरला आहे.बंधाºयालगतचे खोलीकरण केल्यास व पाणी अडविण्यासाठी पुरेशा सोयी उपलब्ध करून देण्यात आल्यास सदर बंधारा शेतकºयांसाठी वरदान ठरू शकतो. या बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ती कोंढाळा ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. बांधकामाची चौकशी करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.