शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

भर पावसात धडकला शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:02 IST

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या तसेच दिव्यागांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देमहिलांचाही सहभाग : निराधार व दिव्यांगांच्या हक्कांसाठी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या तसेच दिव्यागांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा काढण्यात आला. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार यांच्या मार्गदर्शनात माजी नगराध्यक्ष डॉ.अश्विनी यादव यांच्या नेतृत्वात महिला व शिवसैनिक जिल्हा कचेरीवर धडकले.या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजू कावळे, अशोक धोपडकर, शहर प्रमुख रामकिरीत यादव, नंदू कुमरे, घनश्याम कोलते, ज्ञानेश्वर बगमारे, योगेश गोनाडे, सुनंदा आतला, सुषमा राऊत, शकून नंदनवार, सीमा पराशर, तुळजा तलांडे, पंकज तटलावार, ताराबाई निकुरे, पांडुरंग निकुरे, डोमाजी कुंभारे, जानकीराम भुरसे, फातिमा शेख, अनिसा शेख, सुनीता टेकाम, शकुंतला भोयर, सुनीता मेश्राम, सुमन खेवले यांच्यासह शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.शिवसेनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. हे निवेदन अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी स्वीकारले. दिलेल्या निवेदनात संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन दरमहा दीड हजार रूपये करण्यात यावे, केंद्र सरकारच्या अनुदानाची रक्कम लवकर जमा करावी, दिव्यांगांना सोयीसवलती देऊन मानधन वाढविण्यात यावे, बँकेत वृद्ध निराधार व दिव्यांग बांधवांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.स्थानिक इंदिरा गांधी चौकातून शिवसेनेचा मोर्चा दुपारी १२ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. जिल्हा कचेरी परिसरात जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, डॉ.अश्विनी यादव, राजू कावळे आदींनी मोर्चेकºयांना संबोधित केले. सोमवारी सकाळपासूनच गडचिरोली शहरात मुसळधार पाऊस असतानाही शिवसेनेच्या या मोर्चात शिवसैनिकांसह निराधार योजनेचे लाभार्थी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMorchaमोर्चा