शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

दुष्काळ निवारण समित्या स्थापन करा

By admin | Updated: July 18, 2016 02:16 IST

जिल्ह्यात दरवर्षी ओला व कोरडा दुष्काळ पडतो. परंतु दुष्काळाचे मूल्यमापन झाल्यानंतर ज्यांचे नुकसान होते

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आमदारांची मागणी गडचिरोली : जिल्ह्यात दरवर्षी ओला व कोरडा दुष्काळ पडतो. परंतु दुष्काळाचे मूल्यमापन झाल्यानंतर ज्यांचे नुकसान होते त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. तर ज्यांचे नुकसान झाले नाही. त्यामुळे गाव स्तरावर दुष्काळ निवारण समित्या स्थापन कराव्या, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांनी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जुलै महिन्यात आठवडाभर मुसळधार पाऊस जिल्ह्यात झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांना दुबार पेरणी करावी लागली होती. परंतु या अतिवृष्टीने त्यांचे पऱ्हे वाहून गेले. घरांचीही पडझड झाली. सदर स्थिती गावातील लोकांना माहित आहे. गाव स्तरावर समित्या स्थापन केल्यास योग्य मूल्यमापन होऊन नुकसानग्रस्तांना लाभ मिळू शकतो. त्यामुळे गाव स्तरावर दुष्काळ निवारण समित्या स्थापन कराव्या, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांनी केली.