शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

दुर्बल घटकांसाठीची शिष्यवृत्ती योजना फसवी

By admin | Updated: August 21, 2016 02:33 IST

इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने एनसीईआरटी मार्फत सुरू

गडचिरोेली : इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने एनसीईआरटी मार्फत सुरू केलेली शिष्यवृत्ती योजना पूर्णत: फसवी आहे. चार शैक्षणिक सत्रापैकी केवळ एकाच सत्रात या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला असल्याच्या तक्रारी संघटनेला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे केंद्र शासनाकडून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे, असा आरोप डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निमंत्रक प्रा. शेषराव येलेकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की, सन २००७-०८ या शैक्षणिक सत्रापासून केंद्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्लीच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सदर शिष्यवृत्ती योजना लागू केली. या शिष्यवृत्तीसाठी प्राप्त विद्यार्थी शोधण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयामार्फत सदर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत दरमहा ५०० रूपयेप्रमाणे वर्षाला ६ हजार रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र सदर शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात परिपूर्ण होत नसल्याने अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित आहेत, असा आरोप प्रा. शेषराव येलेकर यांनी केला आहे.