शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

नदीच्या जिल्ह्यात टंचाईच्या झळा

By admin | Updated: March 21, 2015 01:51 IST

गडचिरोली जिल्ह्यात पाच ते सात मोठ्या व जवळजवळ १० लहान नद्या आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या जाणवत नाही.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पाच ते सात मोठ्या व जवळजवळ १० लहान नद्या आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या जाणवत नाही. परंतु यंदा अनेक नद्यांचे पात्र फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच कोरडे पडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे नदीपात्रात केवळ रेतीचे ढिगारेच दिसू लागले आहे. नदी पात्रातील पाण्याची धारही आता आटली असून गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाची सुविधा नसल्याने अनेक शेतकरी नदी पात्रात खड्डा तयार करून त्यातून शेतीसाठी आॅईल इंजिनद्वारे पाणी उपसा करीत असतात. यंदा अनेक शेतकऱ्यांना आॅईल इंजिनसाठी नदीपात्रातून पाणी घेणेही कठीण होत आहे. आरमोरी तालुक्यात खोब्रागडी, गाढवी आदीसह अनेक नद्यांतून नागरिक शेतीसाठी पाणी घेत असतात. जिल्ह्यातील प्रमुख नदी असलेल्या वैनगंगा नदीवर २५ गावांच्या पाणी पुरवठा योजनाही अवलंबून आहे. या योजनांसाठी दररोज शेकडो लिटर पाणी घेतले जाते. पुढील महिन्यात देसाईगंज, गडचिरोली नगर पालिकेलाही नदी पात्रात पाण्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागणार आहे. यंदा शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर वनराई बंधारे बांधल्यामुळे लहान गावात जलस्रोताचे स्तर टिकून आहेत. परंतु आता वाढत्या उष्णतामानामुळे पाणी समस्या बिकट होईल.