शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी लागल्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 22:27 IST

२४ ग्रामपंचायतींच्या एकूण मतदान केंद्रांपैकी निम्म्याहून अधिक मतदान केंद्र संवेदनशील व अतिसंवदेनशील असतानाही नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

ठळक मुद्दे८० टक्के मतदान : चोख सुरक्षा व्यवस्थेमुळे निवडणूक शांततेत आटोपली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २४ ग्रामपंचायतींच्या एकूण मतदान केंद्रांपैकी निम्म्याहून अधिक मतदान केंद्र संवेदनशील व अतिसंवदेनशील असतानाही नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जिल्हाभरात जवळपास सरासरी ८० टक्के मतदान झाले आहे.एकूण २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी कोरची तालुक्यातील बोगाटोला, धानोरा तालुक्यातील नवरगाव, ग्रामपंचायतीत अविरोध निवड झाली. त्यामुळे या दोन ठिकाणी मतदान झाले नाही. उर्वरित २४ ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी मतदान घेण्यात आले. एकूण मतदान केंद्रांपैकी २६ मतदान केंद्र अतिसंवेदनशील व २३ मतदान केंद्र संवेदनशील होते. तर २८ मतदान केंद्र सर्वसाधारण आहेत. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. एवढेच नव्हे तर पोलीस बंदोबस्तात पोलिंग पार्ट्यांची ने-आण करण्यात आली. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना मतदान करण्यासाठी सातत्याने आवाहन केल्याने मतदानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत होता. काही गावांमध्ये सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत नागरिकांच्या रांगा लागल्या असल्याचे दिसून येत होते.नक्षलग्रस्त भाग असल्याने दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान ठेवण्यात आले. सायंकाळपर्यंत पोलिंग पार्ट्या तहसील कार्यालयात पोहोचल्या. सर्व ग्रामपंचायतीचा निकाल मंगळवारी घोषित केला जाणार आहे. सरपंचपदाची पहिल्यांदाच थेट जनतेतून निवड होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे मतदान मोजणी केंद्रावर प्रचंड प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे.अन् प्रशासकीय यंत्रणा झाली ‘स्विच्ड आॅफ’ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान आटोपले. नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील केंद्रांवरील कर्मचारी सुरक्षितपणे आपल्या मुख्यालयी पोहोचेपर्यंत आणि मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करेपर्यंत प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे होते. परंतु या निवडणुकीची जबाबदारी असणारे निवासी उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभागाचे नायब यांचे मोबाईल सायंकाळपासून बंद होते. रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी नायक सुटीवर असल्याने मतदानाची टक्केवारी त्यांनाही माहीत नव्हती.