शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

परतीच्या पावसाचा रब्बी पिकाला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:34 IST

दीपावली सणानंतर रब्बी पिकाच्या पेरणीला जोमात सुरुवात होत असते. धानपट्ट्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना या पावसाचा चांगला फायदा होणार असल्याची शक्यता....

ठळक मुद्देशेतकºयांची लगबग : ४ हजार हेक्टर क्षेत्रावर नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : दीपावली सणानंतर रब्बी पिकाच्या पेरणीला जोमात सुरुवात होत असते. धानपट्ट्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना या पावसाचा चांगला फायदा होणार असल्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.कमी मुदतीच्या हलक्या प्रतीच्या धानपिकाच्या कापणीच्या कामास सुरुवात झाली आहे. धानपिकाची कापणी झाल्यानंतर परतीच्या पावसाचा ओलावा शेतजमिनीत कायम असल्याने शेतकरी लाखोळी, मूग, उडीद या बियाणांची पेरणी करीत असतात. या पिकाच्या पेरणीसाठी नांगरणीची गरज नसल्याने मोठ्या प्रमाणात या पिकांची लागवड होणार आहे. खरीप हंगामातील धानपिकाच्या कापणीचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर शेतकरी रब्बीच्या पिकांकडे वळतात. हरभरा, जवस, कोथिंबीर तसेच नांगरणी करून घेतले जाणारे कडधान्य यांची पेरणी सुरू होते. मात्र पावसाचा जोर पोळ्यानंतर सप्टेंबर महिन्यातच ओसरत असल्याने इतर वर्षात रब्बीच्या नांगरणीसाठी ओलावा मिळत नाही. मात्र यंदा परतीच्या पावसाने आॅक्टोबर महिन्यातही दमदार हजेरी लावल्याने रब्बीच्या नांगरणीसाठी या पावसाचा फायदा होणार आहे. आरमोरी तालुक्यात ४ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी होणार आहे. तेलगर्वीय महत्त्वाचे पीक असलेल्या भूईमुगाची पेरणी झाली असून हे पीक उगविले आहे.