शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

संपामुळे 10 काेटींचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST

काेराेनापासून एसटीला ग्रहण लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. काेराेना कालावधीत एसटी बरेच दिवस बंद हाेती. त्यानंतर एसटी सुरू झाली. मात्र, काही दिवस एकूण प्रवासी क्षमतेच्या केवळ निम्म्याच प्रवाशांची वाहतूक केली जात हाेती. या कालावधीत तर डिझेलचा खर्चही भरून निघत नव्हता. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेताच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदाेलन सुरू केले आहे. ५५ व्या दिवशीही हे आंदाेलन सुरूच आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबरपासून कामबंद आंदाेलन सुरू केले. या कालावधीत गडचिराेली व अहेरी आगारांचे सुमारे १० काेटी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे. काेराेनापासून एसटीला ग्रहण लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. काेराेना कालावधीत एसटी बरेच दिवस बंद हाेती. त्यानंतर एसटी सुरू झाली. मात्र, काही दिवस एकूण प्रवासी क्षमतेच्या केवळ निम्म्याच प्रवाशांची वाहतूक केली जात हाेती. या कालावधीत तर डिझेलचा खर्चही भरून निघत नव्हता. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेताच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदाेलन सुरू केले आहे. ५५ व्या दिवशीही हे आंदाेलन सुरूच आहे. काेराेनापूर्वी गडचिराेली आगाराला दररोज ९ लाख ५० हजार रूपये तर अहेरी आगाराला ७ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळत हाेते. मात्र, संपामुळे या संपूर्ण उत्पन्नावर पाणी पडले आहे. 

एवढे नुकसान कधीच झाले नाही-    एसटीच्या इतिहासातील हा सर्वात माेठा संप आहे. एसटीचे चाक नेहमीच ताेट्यात हाेते. मात्र एवढे नुकसान कधीच झाले नाही. संपामूळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एसटीला फार माेठी कसरत करावी लागणार आहे. 

एसटीविना नागरिकांना आता प्रवासाची सवय झाली

एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपामुळे अनेकांनी खासगी वाहने खरेदी केली आहेत. त्यामुळे एसटीशिवाय प्रवास करण्याची हळूहळू सवय पडत चालली आहे. एसटीशिवाय नागरिक प्रवासच करू शकत नाही. या भ्रमात एसटी कर्मचाऱ्यांनी राहू नये. अडचणीच्यावेळी प्रत्येक माणुस आपला मार्ग शाेधताेच.- आकाश देवतळे, युवक 

एसटी कर्मचाऱ्यांंना बाहेरच्या बेराेजगारीचा अजूनपर्यंत अंदाज आलेला नाही. शासनाने पदभरतीची जाहीरात काढल्यास लाखाे युवक एसटीत काम करण्यासाठी अर्ज करतील. शासनाने आजपर्यंतची सर्वात माेठी पगारवाढ दिली असताना एसटी कर्मचारी आंदाेलनावर कायम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांविषयी जनतेच्या मनात असेलेली सहानुभूती आता संपत चालली आहे. - देवेंद्र शिंदे, युवक

५ महिने काेराेनाचा  बसला फटकामागील दीड वर्षात काेराेनाची साथ हाेती. या कालावधीत जवळपास ५ महिने एसटीसेवा बंद हाेती. काेराेनाच्या कालावधीत एसटी सुरू झाली असली तरी पुरेसे प्रवाशी मिळत नसल्याने ताेटाच हाेत हाेता. 

संपाचे ५५ दिवस

मागील ५५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपाच्या कालावधीत एसटीचे उत्पन्न जवळपास शुन्य आहे. वाहने बंद असली तरी देखभाल खर्च सुरूच आहे. त्यामुळे ताेटा वाढत चालला आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप