शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

बाेगस आदिवासींना शासकीय नाेकरीतून हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 05:00 IST

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना पाठविण्यात आले आहे.  निवेदनात म्हटले आहे की, खऱ्या आदिवासी आपल्या न्याय मागण्यांसाठी मागील अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. जुलै २०१७ राेजी सर्वाेच्च न्यायालयाने खऱ्या आदिवासींच्या बाजूने निर्णय दिला आहे. मात्र बाेगस आदिवासी असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन संरक्षण देत आहे.

ठळक मुद्देआदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशनची मागणी : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

  लोकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आदिवासींच्या नावावर काही बाेगस आदिवासींनी आरक्षणाचा लाभ घेत शासकीय नाेकऱ्या बळकावल्या आहेत. त्यांना नाेकरीतून काढून टाकावे, त्यांच्या जागेवर खऱ्या आदिवासींची नेमणूक करावी, अशी मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे.  याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना पाठविण्यात आले आहे.  निवेदनात म्हटले आहे की, खऱ्या आदिवासी आपल्या न्याय मागण्यांसाठी मागील अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. जुलै २०१७ राेजी सर्वाेच्च न्यायालयाने खऱ्या आदिवासींच्या बाजूने निर्णय दिला आहे. मात्र बाेगस आदिवासी असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन संरक्षण देत आहे. सर्वाेेच्च न्यायालयाच्या ६ जुलै २०१७ च्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, बाेगस आदिवासींवर दंडात्मक कारवाई करावी व त्या ठिकाणी खऱ्या आदिवासींच्या नियुक्त्या कराव्या, अशी मागणी केली आहे.निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत येरमे, विभागीय अध्यक्ष माधवराव गावळ, सरचिटणीस  सदानंद ताराम, काेषाध्यक्ष आनंद कंगाले, तालुकाध्यक्ष अमरसिंह गेडाम, सरादू चिराम आदींसह आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित हाेते. 

पेसातील पदे भरा डीबीटी याेजना बंद करावी, प्राध्यापकांची भरती करताना १३ पाॅईंट राेस्टरचा आदेश रद्द करावा, पेसा अंतर्गतची पदे भरावी, गाेंडवाना विद्यापीठात रिक्त असलेल्या पदांवर शैक्षणिकदृष्ट्या जाणीव असलेल्या उच्च विद्याविभूषित स्थानिक आदिवासी उमेदवाराची निवड करावी, अशी मागणी शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Governmentसरकार