शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

इटिया डोहाच्या पाण्याने गावे व पशुपक्ष्यांना दिलासा

By admin | Updated: April 24, 2016 01:44 IST

राज्यात व गडचिरोली जिल्ह्यातही अनेक गावात पिण्याचे पाणी तसेच जनावरांना पाजण्यासाठी पाणी आणण्याकरिता पायपीट सुरू आहे.

आरमोरी : राज्यात व गडचिरोली जिल्ह्यातही अनेक गावात पिण्याचे पाणी तसेच जनावरांना पाजण्यासाठी पाणी आणण्याकरिता पायपीट सुरू आहे. अशा परिस्थितीत इटिया डोह प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील गावे, शेतकरी व पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी तापमानाचा पारा ४४ अंशाच्या वर असून वाढत्या तापमानामुळे अनेक ठिकाणी विहिरीतील पाणी पातळी खोल गेली आहे. तर अनेक तालुक्यात विहिरी कोरड्या पडल्या आहे. आरमोरी तालुक्यातही बरेचशे तलाव कोरडे झाले आहे. त्यामुळे पाळीव प्राणी व जंगली प्राणी यांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत होते. आरमोरी शहरातील वडसा मार्गावरील बर्डी परिसरातील अनेक घरगुती विहिरी व बोअरवेलच्या पाण्याचा जलस्तर कमी झाला होता. परंतु आता गोंदिया जिल्ह्यातून इटिया डोह प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याने आरमोरी, देसाईगंज तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या पाण्यामुळे खालावलेला जलस्तर कायम राखण्यात मदत होईल. तसेच पशुपक्ष्यांना पाण्यासाठी व्यवस्था होईल. या पाण्याचा शेतीसाठी वापर होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)