शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:48 IST

वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली असून त्याचा फटका गडचिरोली शहराला बसत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे, ....

ठळक मुद्देपाणीपातळी घटली : नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली असून त्याचा फटका गडचिरोली शहराला बसत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.गडचिरोली शहराला वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नगर परिषदेने नदीपात्रात इनटेक वेल खोदली आहे. त्याच्या सभोवताला रेतीचा बंधारा सुद्धा बांधला आहे. विहिरीला दोन वॉल्व बसविण्यात आले आहेत. मात्र नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने एक वॉल्व पाण्याच्या बाहेर पडला आहे. त्यामुळे पाणी उपसा करणारे पंप बंद ठेवावे लागत आहे. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होत आहे. काही वॉर्डात दिवसातून एकचवेळा पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाणीपातळी आणखी कमी झाल्यास दुसरा वॉल्व सुद्धा पाण्याबाहेर पडण्याची शक्यता आहे.उन्हाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. अजून एप्रिल, मे व जून हे तीन महिने शिल्लक आहेत. पाण्याची पातळी आणखी कमी झाल्यास तीव्र जलसंकटांचा सामना करावा लागणार आहे. नगर परिषदेला दुसरे पाण्याचे स्त्रोत नाही. परिणामी वैनगंगा नदीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असल्याने गोसेखुर्द धरणाचे पाणी नदीत साडावे, अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती प्रवीण वाघरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, केशव निंबोड, भूपेश कुळमेथे, पाणीपुरवठा विभागाचे शरद सोनटक्के उपस्थित होते.