शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

धानोरा शहरात दोन वेळा नळाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST

२३ एप्रिल २०१५ रोजी येथील ग्रामपंचायत संपुष्टात येऊन नगर पंचायतीची स्थापना झाली; परंतु पाच वर्षे लोटूनही पाण्याची व्यवस्था जशीच्या ...

२३ एप्रिल २०१५ रोजी येथील ग्रामपंचायत संपुष्टात येऊन नगर पंचायतीची स्थापना झाली; परंतु पाच वर्षे लोटूनही पाण्याची व्यवस्था जशीच्या तशीच आहे. ग्रामपंचायतीच्या काळात नागरिकांना नळ कनेक्शन देण्यात आले आहेत; परंतु नळाला अतिशय कमी प्रमाणात पाणी येते व एकच वेळ पाणी येत असल्याने नागरिकांची पाण्याची गरज भागत नाही. मोजक्याच प्रभागांत नगर पंचायतीद्वारे पाण्याचे टँकर सुरू आहेत. इतर प्रभागांतील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, दोन वेळा नळाचे पाणी सोडले जात होते; परंतु यावर्षी मे महिना येऊनही एकदाच नळाला पाणी सोडत असल्याने शहरातील नागरिक नगर पंचायत प्रशासनाप्रति संताप व्यक्त करीत आहेत. नगर पंचायत प्रशासनाचे पाणी या मूलभूत समस्येकडे लक्ष कमी तर सिमेंट रोड व नाली बांधकाम करण्याकडे अधिक लक्ष असल्याचे शहरातील नागरिकांकडून बोलले जात आहे.