शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

वडसात राष्ट्रसंताची पालखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 22:23 IST

येथील श्री गुरूदेव सेवाश्रम हनुमान वार्डाच्या वतीने वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान याप्रसंगी देसाईगंज शहरातून राष्ट्रसंतांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

ठळक मुद्देपुण्यतिथी उत्सव : धान व प्रार्थनेचे महत्त्व केले विशद

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : येथील श्री गुरूदेव सेवाश्रम हनुमान वार्डाच्या वतीने वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान याप्रसंगी देसाईगंज शहरातून राष्ट्रसंतांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.भजनाच्या दिंडीत काढण्यात आलेल्या या राष्ट्रसंताच्या पालखीच्या मिरवणुकीमध्ये श्री क्षेत्र मानवसंधान केंद्राचे प्रमुख नाना महाराज प्रामुख्याने उपस्थित होते. तुकडोजी महाराजाच्या जीवन प्रवासावर मार्गदर्शन करताना ते म्हणाले, जीवनाचे सत्य जाणून घेण्यासाठी ग्रामनाथाला अर्पण केलेल्या ग्रामगितेचे पठण होणे काळाची गरज आहे. राष्ट्रसंताच्याा विचाराची प्रेरणा अंगीकारून ध्यान व प्रार्थना नियमित केली तर मनुष्य जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी गुरूदेवभक्त उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रशांत पिंजरकर, पिंटू जांभुळकर, मारोतराव लेनगुरे, रामकृष्ण सहारे, नरहर शेट्टीवार, प्रियंका भागडकर, शांता दिघोरे, दीपक मेश्राम यांनी सहकार्य केले.