शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

विविध मागण्यांसाठी राजाराम ग्रामपंचायतीला ठोकणार कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:44 IST

परिसरातील राजाराम ग्रामपंचायत अंतर्गत नाली सफाई व अतिक्रमण हटविणे ही दोन्ही कामे झाली नाहीत. ग्रामसेविकेने आपल्या कर्तव्यात कसूर केली ...

परिसरातील राजाराम ग्रामपंचायत अंतर्गत नाली सफाई व अतिक्रमण हटविणे ही दोन्ही कामे झाली नाहीत. ग्रामसेविकेने आपल्या कर्तव्यात कसूर केली असल्यामुळे ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्यात येणार आहे. अहेरी पं. स.चे सभापती भास्कर तलांडे यांच्या नेतृत्वात हे आंदाेलन हाेणार आहे.

ग्रामपंचायत राजाराम येथील नाली मागील काही वर्षांपासून साफ करण्यात आली नाही, ही जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, ३ ऑगस्टला ग्रामसभा घेण्यात आली होती. तेव्हा या सभेत पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांच्या उपस्थितीत ग्रामसभेतील नागरिकांनी नाली सफाई व अतिक्रमणाबाबत चर्चा करण्यात आली. नालीसफाई करण्याचे निर्देश देत हे काम करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटला; मात्र ग्रामसेविकेकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रा. पं. सचिवावर योग्य कारवाई करावी, समस्यांचे निराकरण करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी राजाराम ग्रामपंचायतीला सभापती भास्कर तलांडे यांच्या नेतृत्वात कुलूप ठोकण्यात येणार आहे. नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तलांडे यांनी केले आहे.

070921\4347img-20210508-wa0028.jpg

विविध मागण्यांसाठी बुधवार ला राजाराम ग्रामपंचायत ला ठोकणार कुलूप... फोटो... पंचायत समिती सभापती भास्कर जी talande यांच्या