शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

ठाणेगावात वीज केंद्र उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:25 IST

तालुक्यातील ठाणेगाव सर्कलवरून एकूण ४२ गावांचा वीज पुरवठा केला जात असल्याने विजेचा दाब अपुरा पडत असून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.

ठळक मुद्देअधीक्षक अभियंत्यांशी चर्चा : कमी दाबाचा वीज पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील ठाणेगाव सर्कलवरून एकूण ४२ गावांचा वीज पुरवठा केला जात असल्याने विजेचा दाब अपुरा पडत असून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे ठाणेगाव येथे ३३ के व्हीचे वीज उपकेंद्र तयार करण्यात यावे अशी मागणी भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री गोपाल भांडेकर यांनी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांच्याकडे केली आहे.ठाणेगाव सर्कल आरमोरी तालुक्यातील सर्वाधिक वीज वापर असलेला सर्कल आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृषीपंप, साईसमील, आटाचक्की व घरगुती वीज ग्राहक आहेत. ठाणेगाव येथे रेल्वेस्थानक होत असल्याने या परिसरात उद्योगांची आणखी भर पडण्याची शक्तता आहे. त्यामुळे ठाणेगाव येथे वीजकेंद्र उभारण्यात यावे. ठाणेगावातील वीजकेंद्राचा लाभ आरमोरी व वैरागड सर्कललाही होऊ शकतो. त्यामुळे ठाणेगावातील वीज केद्र उपयोगी ठरणारे आहे. याबाबत अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांनी याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी रवी भांडेकर, धूरंदर सातपुते, दिपक बैस आदी मान्यवर उपस्थित होते.