शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

गोकुळनगरात वर्षावासाचा समारोप

By admin | Updated: October 15, 2014 23:18 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता समिती व विशाखा महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गोकुळनगर येथील सम्यक बुद्धविहाराच्या प्रांगणात मंगळवारी वर्षावास समापन तसेच धम्मचक्र प्रवर्तन

गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता समिती व विशाखा महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गोकुळनगर येथील सम्यक बुद्धविहाराच्या प्रांगणात मंगळवारी वर्षावास समापन तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता समितीचे अध्यक्ष रोहीदास राऊत, गडचिरोली प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. अनिल धामोडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सी. पी. शेंडे, सीताराम टेंभुर्णे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना प्रा. धामोडे म्हणाले की, भारताच्या भूमीत जन्माला आलेला बुद्धधम्म आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. शांतीचा पुरस्कार करणारा हा धर्म आहे. ज्या देशांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला त्या देशांनी भरपूर प्रगती केली आहे. विश्वशांतीसाठी बुद्ध धम्माच्या तत्वांचे पालन करावे, असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ तुकाराम राऊत यांच्याकडून बक्षीस म्हणून देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम मेश्राम, संचालन जगन जांभुळकर तर आभार प्रदीप भैसारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विशाखा महिला मंडळाच्या अध्यक्ष सुमित्रा राऊत, सचिव मनिषा कावळे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)