शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

एटापल्लीला पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:02 IST

मंगळवारी रात्रीच्या सुमारास एटापल्ली तालुक्यासह आरमोरी तालुक्याच्या मानापूर, देलनवाडी परिसरात अवकाळी वादळी पाऊस बरसला. या पावसामुळे रब्बी हंगामातील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देरबी पिकांचे नुकसान : अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली/मानापूर/देलनवाडी : मंगळवारी रात्रीच्या सुमारास एटापल्ली तालुक्यासह आरमोरी तालुक्याच्या मानापूर, देलनवाडी परिसरात अवकाळी वादळी पाऊस बरसला. या पावसामुळे रब्बी हंगामातील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे एटापल्ली तालुक्याच्या काही गावातील वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे.मंगळवारी एटापल्ली तालुक्यात एकूण ११.२ मिमी पाऊस बरसला. हाती येणाऱ्या हरभरा पिकाला या पावसाचा प्रचंड फटका बसला. भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले. वादळामुळे अनेक ठिकाणचे खांब वाकले, तसेच काही ठिकाणच्या वीज तारा लोंबकळल्या. यामुळे महावितरण कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. गट्टा भागात १८.२ मिमी, कसनसूर १६.२ मिमी, एटापल्ली शहरात ६.४ मिमी व जारावंडी भागात ४ मिमी पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे. सदर अवकाळी पावसामुळे कोणत्या गावात किती नुकसान झाले, याचा आकडा संबंधित यंत्रणेकडून अद्यापही मिळालेला नाही.१२ व १३ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने मानापूर, देलनवाडी, भाकरोंडी परिसरातील रब्बी पिकांना प्रचंड फटका बसला. सोमवारी रात्री १० वाजतापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे विटा व्यवसायीकांचे मोठे नुकसान झाले. भाजीपाला व रब्बी हंगामातील इतर पिकांचे नुकसान झाले.