शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

सम्राट अशोक बुद्ध विहारात वर्षावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST

समारंभाची सुरुवात त्रिशरण, पंचशील, बुद्धवंदना व धम्मचक्रप्रवर्तन सुत्ताने धम्मसेविका वंदना धोंगडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. याप्रसंगी अभियंता नरेश मेश्राम, ...

समारंभाची सुरुवात त्रिशरण, पंचशील, बुद्धवंदना व धम्मचक्रप्रवर्तन सुत्ताने धम्मसेविका वंदना धोंगडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. याप्रसंगी अभियंता नरेश मेश्राम, चंदुराव राऊत, विजय बन्सोड, मारोती रामटेके, सुरेश मेश्राम, इंदू तितरे, निर्मला रामटेके, आशा दहिवले, उषाकिरण बन्सोड, अनिता मेश्राम, देवांगणा रामटेके, रागिणी बोरकर, मंदा बन्सोड, वैशाली गायकवाड, गिरीधर मेश्राम, प्रा. प्रभाकर मेश्राम, गौतम लांडगे, राजविलास गायकवाड, ललीत खोब्रागडे, देवीदास बन्सोड, वासंतिका शहारे, मित्रविंदा रामटेके उपस्थित होते. वर्षावास कालावधीत भिक्खू संघाने विहारात निवास करून सायंकाळी नागरिकांना धम्मप्रवचन करावे व उपासकांनी उपस्थित राहून ग्रहण करावे. तसेच धम्माचे आचरण करावे. या मुख्य हेतूने तथागत बुद्धांनी वर्षावास नियमांची सुरुवात केली. तेव्हापासून वर्षावास पाळण्यात येत आहे. बुद्ध धम्मातील हा महत्त्वाचा कालावधी असून या कालावधीत प्रत्येकांनी बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन धम्मसेविका वंदना धोंगडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विजय बन्सोड तर आभार गिरीधर मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य उपासक, उपासिका उपस्थित होते.