शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

निवेदनांचा पाऊस; पालकमंत्री दोन तासातच भामरागडवरून परतले

By admin | Updated: July 5, 2015 01:38 IST

राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागडच्या विकासाकडे राज्य सरकारचे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे.

तुमच्यासाठी काम करणार : जनतेला केले अम्ब्रीशरावांनी मार्गदर्शनभामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागडच्या विकासाकडे राज्य सरकारचे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. अनेक गावात विविध समस्या आहेत. या समस्या पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या कानी घालण्यासाठी भामरागडसह पंचक्रोशीतील नागरिक शनिवारी भामरागड तालुका मुख्यालयात दाखल झाले होते. परंतु नियोजित कार्यक्रमापेक्षा तब्बल तीन-साडेतीन तास पालकमंत्री विलंबाने आले. ३.३० वाजता त्यांचे भामरागडात आगमन झाले. तोपर्यंत सकाळपासून आलेले कार्यकर्ते व गावागावातील नागरिक प्रतीक्षा करून कंटाळलेले होते. पालकमंत्री आल्यावर त्यांच्याकडे आपल्या व्यथांचे निवेदन सादर करून पालकमंत्र्यांच्या सभेकडे दुर्गम गावातील नागरिकांनी पाठ फिरवून गावाची वाट धरली. यानंतर वन विभागाने अगरबत्ती प्रकल्पासाठी नव्याने बांधलेल्या सभागृहात पालकमंत्र्यांची आढावा सभा सुरू झाली. या सभेला भाजपचे नेते बाबुराव कोहळे, प्रकाश गेडाम, उपजिल्हाधिकारी महेश आव्हाड, एसडीओ जितेंद्र पाटील, एसडीपीओ विशाल ठाकूर, तहसीलदार अरूण येरचे, भामरागड भाजप तालुकाध्यक्ष सुनिल विश्वास, जि.प. सदस्य शारदा एगलोपवार, पं.स. सभापती रंजना उईके आदी उपस्थित होते.