शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत बिलांबाबत पडला तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST

२४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी संचारबंदी सुध्दा लागू करण्यात आली. मिटरचे रिडींग घेणे बंद करण्यात आले. तसेच वीज ग्राहकांना कागदी बिल सुध्दा पोहोचविले जात नव्हते. मार्च ते मे महिन्याचे बिल सरासरी पाठविले जात होते. काही ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केला. काही ग्राहकांनी मात्र तिनही महिन्यांचे वीज बिल भरले नाही.

सहा हजार अर्ज : ऑनलाईन संवादातून शंका समाधानाचा प्रयत्नलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनच्या कालावधीतील तीन महिन्यांचे वीज बिल ग्राहकांना एकाच वेळी जून महिन्यात प्राप्त झाले. वीज वापरापेक्षा अधिकचे बिल आल्याचा संशय ग्राहकांना असल्याने महावितरणकडे तक्रारी वाढल्या. जिल्हाभरातील सुमारे ५ हजार ७७० ग्राहकांनी वीज बिलाबाबत तक्रारी केल्या आहेत.२४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी संचारबंदी सुध्दा लागू करण्यात आली. मिटरचे रिडींग घेणे बंद करण्यात आले. तसेच वीज ग्राहकांना कागदी बिल सुध्दा पोहोचविले जात नव्हते. मार्च ते मे महिन्याचे बिल सरासरी पाठविले जात होते. काही ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केला. काही ग्राहकांनी मात्र तिनही महिन्यांचे वीज बिल भरले नाही. जून महिन्यात मीटर रिडींग करण्यात आली. त्यानंतर तीन महिन्यांचे एकाच वेळी वीज बिल पाठविण्यात आले. आपल्या वापरापेक्षा अधिकचे बिल पाठविण्यात आले, असा संशय ग्राहकांना असल्याने ग्राहकांची ओरड सुरू झाली. ग्राहकांच्या तक्रारींचे समाधान करण्यासाठी महावितरणने उपविभाग, विभाग व प्र-विभाग कार्यालय स्तरावर तक्रार निवारणासाठी वेबिनार आयोजित केले. तसेच ग्राहकांना लेखी तक्रारही करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. जिल्हाभरातील ७९ ग्राहकांनी आॅनलाईन तक्रारी दाखल केल्या तर ५ हजार ६९२ नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन तक्रार अर्ज सादर केले आहेत. तक्रारींचे निरसन करण्यासाठी उपविभाग, विभाग व प्र-विभागस्तरावर स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. वीज बिल प्राप्त होऊन आता महिनाभराचा कालावधी उलटला तरी अजुनही वीज ग्राहकांच्या तक्रारींचा ओघ सुरू आहे.महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्याच्या कालावधीत वीज बिलाबाबत एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाभरात २० जुलैपर्यंत ३२ वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.सर्वाधिक तक्रारी गडचिरोली उपविभागातगडचिरोली उपविभागात गडचिरोली शहराचा समावेश आहे. गडचिरोली शहराची लोकसंख्या ६० हजारच्या जवळपास असून ३० हजार पेक्षा अधिक ग्राहक आहेत. घरगुती ग्राहकांसोबतच व्यावसायिक ग्राहकांची संख्या सुध्दा अधिक आहे. गडचिरोली उपविभागात जुलै महिन्यात वीज बिलाबाबत सुमारे ३ हजार २३६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्वच तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे.तुटलेल्या विजेच्या ताराला स्पर्श करू नकापावसाळ्यात वादळ, वारा, पाऊस यामुळे खांबांवरील विजेच्या तारा तुटून पडतात. वीज तारांना स्पर्श झाल्याने नागरिक मृत्यूमुखी पडल्याच्या घटना गडचिरोली जिल्ह्यात घडल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी शेतात किंवा गावात विजेचे तार लोंबकळत असेल किंवा जमिनीवर पडले असेल तर त्या ताराला स्पर्श करू नये. याबाबतची माहिती तत्काळ महावितरणला कळवावी. गावातील विद्युत खांबाला जनावरे बांधू नये. घराचे बांधकाम वीज तारांपासून काही दूर अंतरावर करावे. घरी असलेल्या विद्युत उपकरणांची अर्थिंग बरोबर आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन महावितरण गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे व कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी केले आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण