शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

वन्यप्राण्यांकडून रबी पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 18, 2016 01:27 IST

येथून जवळच असलेल्या कासवी, पळसगाव येथील रबी पिकांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान केले जात आहे.

शेतकरी अडचणीत : पंचनामा करण्यास वन विभागाची टाळाटाळजोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या कासवी, पळसगाव येथील रबी पिकांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान केले जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. वन विभागाही आर्थिक मदत देत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचण वाढली आहे.पळसगाव, कासवी परिसरात धान पिकाबरोबरच हरभरा, वाटाणा, लाखोळी, उडीद, मूग, तूर आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेत जंगलाला लागून आहेत. रबी पीक काढणीच्या मार्गावर असताना जंगली डुकरे या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. जीव धोक्यात घालून शेतकरी रात्रीच्या सुमारास पाहारा देत आहेत. तरीही रानडुकरांकडून रबी पिकांचे नुकसान केले जात आहे. वन्य जीवांनी पिकांचे नुकसान केल्यानंतर त्याबाबतची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी वन विभागाची आहे. याबाबत वन विभागाला कळवूनही वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यास उडावाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे वन विभागाकडून जी थोडीफार मदत मिळण्याची अपेक्षा होती, ती सुध्दा कमी होत आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)