शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी

By admin | Updated: September 25, 2016 01:52 IST

शहरातील हनुमान वार्ड, राजेंद्र वार्ड व कस्तुरबा वार्डातील कुटुंबधारकांना मागील २० ते ३० वर्षापूर्वी

देसाईगंज : शहरातील हनुमान वार्ड, राजेंद्र वार्ड व कस्तुरबा वार्डातील कुटुंबधारकांना मागील २० ते ३० वर्षापूर्वी बसविलेल्या जुन्याच वीज जनित्रावरून विद्युत पुरवठा सुरू होता. परिणामी क्षमता कमी झालेल्या सदर वीज जनित्रावरून गेल्या अनेक वर्षांपासून या वार्डातील नागरिकांना कमी दाबाचा वीज पुरवठा होत होता. या संदर्भात तक्रारी केल्यानंतर महावितरणच्या येथील अधिकाऱ्यांनी तिन्ही वार्डातील नव्या वीज जनित्राचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे या वार्डात आता पुरेसा वीज पुरवठा होणार आहे. आठवडाभरात येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी सदर प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न चालविला आहे.कमी वीज दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. या संदर्भात लोकमतने तब्बल दोनदा वृत्त प्रकाशित करून या समस्येला वाचा फोडली होती. सदर वृत्ताची दखल घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हनुमान वार्ड, शिवाजी वार्ड, कस्तुरबा वार्डात सर्वेक्षण करून येथे नव्या वीज जनित्रासाठी जागेचा शोध सुरू केला. त्यानंतर नवे वीज पोल उभारण्यासाठी कस्तुरबा वार्ड, शिवाजी वार्ड, हनुमान वार्ड येथे १०० केव्हीचे तीन विद्युत जनित्र लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले. शहरी भागातील आंतर वीज जोडणी सुरू करण्यात आली असून सदर तिन्ही विद्युत जनित्र जोडणीचे काम आठवडाभरात पूर्ण होणार आहे. त्यामुळे कमी वीज दाबाच्या त्रासापासून नागरिक पूर्णत: मुक्त होणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)