शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मेळाव्यातून दुर्गम भागात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2016 01:37 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या

७०० नागरिक उपस्थित : शासकीय योजनांची दिली माहितीअहेरी : जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे अहेरीच्या वतीने दुर्गम रामय्यापेठा येथे मंगळवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. विविध शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्टॉल लावून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती दिली. मेळाव्याचे उद्घाटन रामय्यापेठाच्या सरपंच पेंदाम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक कोळेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी एन. एन. तडस, वनपरिक्षेत्राधिकारी आत्राम, पं. स. कृषी अधिकारी सोनटक्के, कृषी अधिकारी वाघमारे, नायब तहसीलदार गुरनुले, आरोग्य पर्यवेक्षक शिरमवार, सिद्धीकी, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक विश्रोजवार, शेंडे, वसाके आदी मान्यवर उपस्थित होते.या मेळाव्याच्या अनुषंगाने पोलीस विभागामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्या चमूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. मेळाव्याला रामय्यापेठा, मद्दीगुडम परिसरातील जवळपास ७०० नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक धुरट, संचालन संतोष मंथनवार यांनी केले तर आभार महिला पीएसआय तांबुसकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोलीस उपनिरीक्षक बगाटे, पोलीस हवालदार पवार, राठोड, आडे, सल्लावार, टपाले, अर्चना बडा, विमल पदा, शीतल आभारे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)