शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

कोरडा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:40 IST

गडचिरोली जिल्ह्यातील शेकडाे हेक्टरवरील शेती कोरडवाहू आहे. पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते. शेतकरी फक्त खरीप हंगामातील धान पिकावर अवलंबून ...

गडचिरोली जिल्ह्यातील शेकडाे हेक्टरवरील शेती कोरडवाहू आहे. पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते. शेतकरी फक्त खरीप हंगामातील धान पिकावर अवलंबून आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के सरासरी पाऊस पडल्याने धान रोवणीची कामेसुद्धा झालेली नाहीत. ऑगस्ट महिना संपत असतानाही पाऊस येत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांची धान रोवणी झालेली आहे; परंतु पावसाअभावी ते पीकसुद्धा करपत आहे. मुरमाडी व अमिर्झा परिसरातील शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने दाेन हंगामातील पिके घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीचा खर्चसुद्धा निघणे कठीण झाले आहे. या वर्षी नापिकीची शक्यता असल्याने या परिस्थितीत शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने गडचिरोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मुरमाडीचे सरपंच भोगेश्वर कोडापे, उपसरपंच यशवंत डोईजड, काशिनाथ डोईजड, सचिन भुसारी, फिरोज कोहपरे, गणेश डहलकर, अशोक भुसारी यांनी केली आहे.

बाॅक्स

मुरमाडी-खुर्सा परिसर काेरडाच

गडचिराेली तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये तुरळक पाऊस आला. सुरुवातीला बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषिपंप, डिझेल इंजीनद्वारे पाणी देऊन राेवणी आटाेपली. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची साेय नव्हती ते शेतकरी जाेरदार पावसाची प्रतीक्षा करीत हाेते. ऑगस्ट महिना संपत असतानाही जाेरदार पाऊस न झाल्याने मुरमाडी, गिलगाव व खुर्सा भागातील शेती काेरडीच दिसून येते.