शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

नक्षली जाळपोळीत मालमत्ता जळून ७ कोटी १६ लाखांचे नुकसान

By admin | Updated: October 1, 2015 01:37 IST

हिंसक कारवायासोबतच माओवादी जिल्ह्यात दहशत निर्माण करण्यासाठी जाळपोळीच्या घटना घडवून आणतात.

माओवाद्यांचा उद्रेक : साडेचार वर्षात जिल्ह्यात ५६ घटनागडचिरोली : हिंसक कारवायासोबतच माओवादी जिल्ह्यात दहशत निर्माण करण्यासाठी जाळपोळीच्या घटना घडवून आणतात. २०११ पासून तर २०१५ च्या ३१ आॅगस्टपर्यंत साडेचार वर्षांच्या कालावधीत नक्षलवाद्यांनी जाळपोळीच्या ५६ घटना घडवून आणल्या. यामुळे १ कोटी ३८ लाख १३ हजार ९२५ रूपयांच्या शासकीय मालमत्तेचे व ५ कोटी ७७ लाख ९४ हजार ९०० रूपयांचे खासगी मालमत्तेचे असे एकूण ७ कोटी १६ लाख ८ हजार ८२५ रूपयांचे नुकसान झाले. शासन व प्रशासनावर दबाव वाढविण्यासाठी माओवादी संघटनेच्या वतीने शहीद सप्ताह पाळण्यात येतो. या सप्ताहादरम्यान जिल्ह्याच्या अनेक भागात नक्षलवादी हिसंक कारवाया करतात. शिवाय ग्राम पंचायत इमारत, वन विभाग कार्यालयाच्या इमारती, बीएसएनएलचे टॉवर तसेच इतर शासकीय इमारतीची जाळपोळ करतात. तसेच निर्माणाधीन बांधकामावरील ट्रॅक्टर, ट्रेलर, जेसीबी व इतर साहित्यांची जाळपोळ करतात. या जाळपोळीत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक होते. जाळपोळीच्या घटनांमुळे अतिदुर्गम भागात रस्ते व इतर विकास कामे करण्यासाठी कंत्राटदार धजावत नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास कामे रखडून पडली आहेत. अहेरी तालुक्यातील पेरमिली वनपरिक्षेत्र कार्यालय व धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ग्राम पंचायत कार्यालयाचे दस्तावेज व फर्निचर नक्षलवाद्यांनी ९ सप्टेंबर २०१५ रोजी बुधवारच्या मध्यरात्री जाळल्याची घटना घडली होती. यात साहित्य जळाल्याने वन विभाग व ग्रा. पं. चे नुकसान झाले. (जिल्हा प्रतिनिधी)