शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

वृक्षतोडीची चौकशी संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:45 IST

आरमोरी-जोगीसाखरा रस्त्यालगत असलेल्या नहर व शेतातून अवैधपणे वृक्षांची तोड करण्यात आल्याचे प्रकरण नऊ दिवसांपूर्वी उघडकीस आले. मात्र या प्रकरणाची चौकशी अतिशय संथगतीने सुरू आहे. नऊ दिवसांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात वनविभागाला यश न आल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

ठळक मुद्देजोगीसाखरातील घटना : नऊ दिवस उलटूनही गुन्हा दाखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी-जोगीसाखरा रस्त्यालगत असलेल्या नहर व शेतातून अवैधपणे वृक्षांची तोड करण्यात आल्याचे प्रकरण नऊ दिवसांपूर्वी उघडकीस आले. मात्र या प्रकरणाची चौकशी अतिशय संथगतीने सुरू आहे. नऊ दिवसांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात वनविभागाला यश न आल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनीही नहरातील सागाची झाडे चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. एक झाड विनापरवानगीने तोडले म्हणून वनविभागाने ते झाड जप्त केले व पीआर फाडला. त्यानंतर संबंधित शेतकरी, ठेकेदार, दिवानजी यांचे बयान वनविभागाने नोंदविले. जी सागाची झाडे तोडली गेली, ती झाडे आपल्या मालकीची असल्याचे संबंधित शेतकºयाचे म्हणणे आहे तर दुसरीकडे इटियाडोह प्रकल्पाच्या अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार ती नहरातील झाडे आहेत. नेमकी ही झाडे कुणाच्या मालकीची आहेत, याचा तपास वनविभाग करीत आहे. याप्रकरणी वनविभाग व पोलीस संयुक्तरित्या चौकशी करणार असल्याची माहिती आहे.नऊ दिवसांचा कालावधी उलटूनही चौकशी पूर्ण करून गुन्हा दाखल केला नसल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जात आहे. वनविभागाचे अधिकारी संबंधितांना पाठीशी घालण्यासाठी चौकशीत विलंब करीत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.शिवसेनेचा इशारा धुडकावलाआरमोरी-जोगीसाखरा रस्त्यालगत असलेल्या नहरावरील व शेतातून आंबा, साग आदी झाडांची अवैधपणे तोड करण्यात आली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरीश मने यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी ११ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण चौकशी करून कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, पण प्रत्यक्षात १४ फेब्रुवारी उलटली तरी ना गुन्हा दाखल झाला, ना कोणते आंदोलन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला ऊत येत आहे.