शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

परिसर स्वच्छता काळाची गरज

By admin | Updated: October 4, 2016 01:00 IST

समाजाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सभोवतालच्या परिसरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे.

खासदारांचे प्रतिपादन : चामोर्शीत स्वच्छता अभियानाचा समारोपचामोर्शी : समाजाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सभोवतालच्या परिसरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारी ओळखून स्वच्छता पाळावी. आपले गाव, आपले शहर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले. चामोर्शी नगर पंचायतीच्या वतीने २७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. या अभियानाचा समारोप २ आॅक्टोबर रोजी करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून खा. अशोक नेते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहूल नैताम, पोलीस निरीक्षक किरण अवचर, मुख्याधिकारी अर्शिया जुही, नगरसेवक रामेश्वर सेलुकर, स्वप्नील वरघंटे आदी मान्यवर उपस्थित होते. सप्ताहादरम्यान पथनाट्य, नृत्य, नाट्याविष्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत प्रथम व द्वितीय आलेल्या बा. म. सहारे प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, जा. कृ. बोमनवार हायस्कूल, यशोधरा विद्यालय, राजमाता राजकुंवर आश्रमशाळा, के. डी. डी. महाविद्यालयांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले. परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या छबीलदास संघवी व रवी मेकर्तीवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहूल नैैताम यांनी चामोर्शी शहराच्या समस्या मांडून त्या सोडविण्याचे आवाहन केले. बँक आॅफ महाराष्ट्रच्या वतीने नागरिकांना कापडी पिशवी वितरित केली. प्रास्ताविक मुख्याधिकारी अर्शिया जुही, संचालन राकेश खेवले तर आभार नगरसेवक रोशनी वरघंटे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)