शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

पोलिसांनी निर्माण केली जनावरांसाठी पाणपोई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:39 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच मानवासह प्राण्यांनाही पाणी टंचाईची झळ बसत आहे. पाण्यासाठी जनावरांना वनवन भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देताडगाव जवानांचा उपक्रम : दिवसभर जनावरांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : उन्हाळ्याची चाहूल लागताच मानवासह प्राण्यांनाही पाणी टंचाईची झळ बसत आहे. पाण्यासाठी जनावरांना वनवन भटकावे लागत आहे. ताडगाव पोलीस व सीआरपीएफ जवानांनी गावाजवळ प्राण्यांसाठी पाणपोई तयार केली आहे.भारामगड तालुक्यात पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात नदी व नाले असले तरी या नदी, नाल्यांवर बंधारे नाही. त्यामुळे पावसाळ्यात पूर येते. पाणी अडविले जात नसल्याने पावसाळा संपताच संपूर्ण पाणी वाहून जाते. त्याचबरोबर लोकसंख्येच्या तुलनेत या भागात विहीर, हातपंप यासारख्या पाण्याच्या स्त्रोतांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. परिणामी पावसाळा संपताच पाणी टंचाईच्या झळा ग्रामीण भागातील नागरिकांना बसण्यास सुरूवात होते. अनेकवेळा हातपंप बंद असल्याची तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेत नाही. याचा परिणाम म्हणजे, पाणी टंचाई आणखी तीव्र होते. याचा फटका दुर्गम भागातील नागरिकांना बसण्याबरोबरच पाळीव जनावरे व वन्यजीवानांही बसतो.पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन पोलीस मदत केंद्रातर्फे गावाजवळच जनावरांना पाणी पिण्यासाठी टाका बांधला आहे. या टाक्यामध्ये दरदिवशी दोनवेळा पाणी टाकले जात आहे.दरदिवशी नियमितपणे पाणी उपलब्ध होत असल्याने गावातील जनावरेही या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येत आहेत. परिणामी दिवसभर या परिसरात पाळीव प्राण्यांची गर्दी होत आहे. पोलीस विभागाच्या या उपक्रमाचे गावातील पशुपालकांनी कौतुक केले आहे. सदर उपक्रम इतर पोलीस स्टेशनसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.