शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

फवारणीतून विषबाधा; दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 04:32 IST

कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर जेवण केल्यावर विषबाधा होऊन दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

गुड्डीगुडम (गडचिरोली) : कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर जेवण केल्यावर विषबाधा होऊन दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरातील झिमेला गावात ही घटना घडली.गंगा चिनू आत्राम (५०), मल्ला लचमा सडमेक (५५ दोघेही रा. झिमेला) अशी मृतांची नावे आहेत. मलय्या आत्राम (६०) याच्यावर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंगा आत्राम यांच्या शेतात रबी पिकाची पेरणी केली आहे. पिकावर कीड लागल्याने तिघेहीजण फवारणी करण्यासाठी शेतात गेले होते. शेताजवळ असलेल्या तलावातील मासे पकडून शेतातच स्वयंपाक केला. फवारणीचे काम आटोपल्यानंतर तिघांनीही जेवण केले. जेवणानंतर अर्ध्या तासातच तिघांचीही प्रकृती बिघडली. आत्राम आणि सडमेक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.फवारणीदरम्यान स्वयंपाक करताना व्यवस्थित हात न धुताच स्वयंपाक केल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.