शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

दोन लाख हेक्टर क्षेत्राच्या पीक लागवडीचे नियोजन

By admin | Updated: April 30, 2015 01:37 IST

जिल्ह्यातही बाराही तालुके मिळून खरीप हंगामातील सर्व पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ६६ हजार २०० इतके आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातही बाराही तालुके मिळून खरीप हंगामातील सर्व पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ६६ हजार २०० इतके आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने २०१५-१६ या वर्षाचा खरीप पिकाचा नियोजन आराखडा तयार केला असून या आराखड्यांचा जिल्ह्यात दोन लाख हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड होणार आहे. जिल्ह्यात बाराही तालुके मिळून धान पिकाचे एक लाख ४९ हजार ३०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. २०१३-१५ या वर्षात एक लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. २०१४-१५ या वर्षात एक लाख ७५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदा २०१५-१६ या वर्षात एकूण एक लाख ७६ हजार हेक्टर क्षेत्राच्या धान पिकांच्या नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रती हेक्टरी १३ क्विंटल धान पीक घेण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे. जिल्ह्यातील खरीप पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने बियाणे व खते आदीची मागणी शासनाकडे करण्यात आली असून सवलतीवर सदर बियाणे व खते पुरविण्यात येणार आहे, यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभागानेही पुढाकार घेतला आहे.जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. धान पिकाची जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान पिकासोबतच ज्वारी मक्का, तूर, मूग, उडीद, भूईमूग, तीळ, सोयाबीन, एरंडी तसेच कापूस व ऊस पिकाची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. इतर पिकाच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केल्या जात आहे. या संदर्भात जनजागृती सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी)