शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

रस्त्याच्या खड्ड्यात झाले वृक्षारोपण

By admin | Updated: September 17, 2015 01:39 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अहेरी राजनगरीतील रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष झाले.

साबांविचे लक्ष वेधले : अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे आंदोलनअहेरी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अहेरी राजनगरीतील रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली. बांधकाम विभागाचे लक्ष या खड्ड्यांकडे वेधण्यासाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने बुधवारी अहेरीच्या विविध रस्त्यांवरील खड्ड्यात भर पावसात वृक्षारोपण करण्यात आले. या अभिनव आंदोलनाचे नेतृत्त्व अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांनी केले. अहेरी चौक ते महागाव अहेरी स्टेट रस्त्याच्या डांबरीकणास अडीच वर्षांचा कालावधी झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून थातुरमातूर डागडुजीस प्रारंभ झाला. प्रत्येक वेळी मंत्री येणार असला की, डागडुजी करून काम पुढे ढकलले जाते. या मार्गावरून दररोज १५० एसटी बसेस व ३०० वर लहान-मोठी वाहने आवागमन करतात. या मुख्य मार्गावर सर्वत्र चिखल पसरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला चार वेळा अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने निवेदन देऊन रस्ता दुरूस्तीची मागणी केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेरीस बुधवारी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने खड्ड्यात वृक्ष लावण्याचे अभिनव आंदोलन करून बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. या आंदोलनात रघुनाथ तलांडे, विजय अलोणे, अतुल उईके, राजू पेरगुरवार, अरूण मुक्कावार, श्रीनिवास मनबोल, अजय गोवंशी, स्वप्नील येनमवार, बालाजी झाडे, विजय निकुरे, अमजद शेख, नेहाल शेख आदी सहभागी झाले होते. बांधकाम विभागाने रस्ता दुरूस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तलांडे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)