शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

विहारासाठी निधी देणार

By admin | Updated: March 27, 2017 00:52 IST

बुद्धांचे विचार सर्व मनुष्याला शांतीचा मार्ग दाखविणारे व सर्व जगाला तारणारे आहेत. सर्वांनी गौतम बुद्धांचे विचार अंगिकारावे.

अशोक नेते यांचे प्रतिपादन : कढोलीत भगवान बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरणकुरखेडा : बुद्धांचे विचार सर्व मनुष्याला शांतीचा मार्ग दाखविणारे व सर्व जगाला तारणारे आहेत. सर्वांनी गौतम बुद्धांचे विचार अंगिकारावे. कढोली गावाच्या विकासासाठी लागणाऱ्या निधीची मागणी नागरिकांनी करावी. बौद्ध विहारासाठी पाच लाख रूपयांचा निधी देण्याची घोषणा खा. अशोक नेते यांनी केली. कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे रविवारी वॉर्ड क्रमांक १- जयभीम पँथर यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे अनावरण खा. अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रोहिदास राऊत, विजय बन्सोड, हंसराज बडोले, डी. के. मेश्राम, कृष्णा चौधरी, जावेद अली, चंद्रकांत चौके, दमयंती सहारे, माधुरी मडावी, लक्ष्मण नंदनवार, अनिल कोटांगले, मेघाजी सहारे, महादेव सहारे आदी मान्यवर उपस्थित होते. जगात अशांतता पसरली आहे. अशा या अशांत जगाला शांत करण्यासाठी गौतम बुद्धांचे विचार अत्यंत मौलिक ठरणार आहेत. गौतम बुद्धांच्या विचार प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रोहिदास राऊत यांनी केले. कार्यक्रमादरम्यान विजय बन्सोड व इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)