शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

मरमात खांब लागले; मात्र वीज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:09 IST

तालुक्यातील खांबतळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मरमा गावात अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही. गावात केवळ खांब लावून ठेवण्यात आले आहेत.

ठळक मुद्देविजेची नागरिकांना प्रतीक्षा : वादळाने कोलमडलेले खांब अजूनही जमिनीवरच

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील खांबतळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मरमा गावात अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही. गावात केवळ खांब लावून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गावकºयांना अजूनही अंधारातच रात्र काढावी लागत आहे.धानोरा तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या मरमा या गावात २०११ मध्ये वीज पुरवठा करण्यात आला होता. जेमतेम चार ते पाच दिवस वीज पुरवठा सुरू होता. त्यानंतर वादळी पाऊस झाल्याने विद्युत खांब जमिनीवर कोसळले व वीज पुरवठा खंडित झाला. या गावाला खांबतळा या गावावरून वीज पुरवठा केला होता. खामतळा या गावात अजूनही वीज पुरवठा सुरू आहे. खांबतळा ते मरमा गावादरम्यानचे अंतर चार किमी एवढे आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत विभागाने या ठिकाणी खांब आणून ठेवले आहेत. मात्र ते उभे कधी केले जातील, असा प्रश्न गावातील नागरिक विचारत आहेत. खांबतळा गावाला मालेवाडा येथून वीज पुरवठा होतो. मालेवाडा येथील वीज विभागाचे कनिष्ठ अभियंता वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावातील नागरिक सुरेश पदा, सुरेश उसेंडी, मानू उईके, राजू हलामी, दलसाय दुर्रो, श्रावण तुलावी, श्यामराव दुर्रो, अलीराम पदा, प्रेमिला दुर्वे, यशवंता उईके, जयवंता उईके, नीरज उसेंडी यांनी केला आहे.या गावात एकूण २२ घरे असून गावाची लोकसंख्या १४६ एवढी आहे. या गावात एक हातपंप आहे. सदर हातपंप नादुरूस्त झाल्यास नागरिकांना शेतातील विहिरीचे पाणी प्यावे लागते. गावात अंगणवाडी नाही. गावात सोयीसुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते.