शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपाची रीडिंग न करताच देयके

By admin | Updated: May 8, 2015 01:37 IST

मागील दोन वर्षांपासून रीडिंग न करताच वीज देयके पाठविली जात आहेत.

मोहटोला (किन्हाळा) : मागील दोन वर्षांपासून रीडिंग न करताच वीज देयके पाठविली जात आहेत. परिणामी काही वीज पंप बंद असतानाही त्या शेतकऱ्यांना वीज बिल भरून द्यावे लागत आहे. दोन वर्षांपूर्वी प्रत्येक मिटरची रीडिंग करून त्यानुसार वीज बिल पाठविला जात होता. त्यामुळे जो शेतकरी जेवढी वीज वापरेल, तेवढेच वीज बिल त्याला भरावे लागत होते. मात्र रीडिंग न करताच एक निश्चित वीज बिल पाठविले जात असल्याने जे शेतकरी जास्त वापर करीत आहेत, अशा शेतकऱ्यांना फायदा असला तरी जे शेतकरी कमी वापर करीत आहेत. त्याचा मात्र तोटा होत आहे. अरतोंडी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एकदाही वीज कर्मचारी गेला नाही. मात्र येथील शेतकऱ्यांना अवास्तव बिल पाठविणे सुरूच आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. उन्हाळ्यामध्ये बहुतांश शेतकरी कोणतेच उत्पादन शेतात घेत नाही व पावसाळ्यातही वीज पंपाचा वापर करीत नाही. त्यामुळे जवळपास चार महिन्यांचे बिल त्यांना नको असतानाही, वीज कंपनी बिल पाठवित आहे. परिणामी या बिलांचा भरणा शेतकऱ्यांना करावा लागत आहे. (वार्ताहर)