शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शेतकऱ्यांना बोनसची रक्कम अदा करा

By admin | Updated: June 12, 2017 01:01 IST

खरीप हंगामाला सुरूवात झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांना बी- बियाणे, खते खरेदी करण्याकरिता व हंगाम खर्च

आनंदराव गेडाम यांची मागणीलोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : खरीप हंगामाला सुरूवात झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांना बी- बियाणे, खते खरेदी करण्याकरिता व हंगाम खर्च भागविण्याकरिता शेतकऱ्यांना रकमेची गरज आहे. त्यामुळे घोषित करण्यात आलेली शासकीय धान खरेदीवरील बोनसची रक्कम त्यांना तत्काळ अदा करावी, तसेच एका शेतकऱ्याला केवळ ५० क्विंटल धान विक्रीपर्यंतची बोनसची अट रद्द करून बोनसकरिता मर्यादा न करता सरसकट सर्वांना बोनसची रक्कम अदा करावी, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम यांनी शासनाकडे केली आहे. मागील खरीप हंगामाच्या धान विक्रीला जवळपास चार ते सहा महिन्यांचा कालावधी उलटलेला आहे. मात्र शासनाने प्रति क्विंटल धान विक्रीवर घोषित केलेली २०० रूपयांची बोनसची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना वितरित केली नाही. तसेच शेतकऱ्यांकडून महामंडळाच्या धान केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या खाली बारदान्याची प्रति बारदाना १५ रूपये प्रमाणे ठरविण्यात आलेली रक्कम अदा केलेली नाही. बोनसची रक्कम अदा करताना शेतकऱ्यांना केवळ ५० क्विंटलपर्यंत धान विक्रीवर बोनस अदा करण्याची तरतूद आहे. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. विक्री करण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या संपूर्ण धानावर बोनस अदा करण्यात यावा व सुरू असलेल्या खरीप हंगामाच्या नियोजनात ही रक्कम कामी यावी, याकरिता तत्काळ बोनसची रक्कम अदा करावी, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम यांनी शासनाकडे केली आहे.