शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

तेंदूपत्त्याला प्रती शेकडा ५०० रूपये भाव द्या

By admin | Updated: April 28, 2016 01:06 IST

वाढत्या महागाईच्या काळात अत्यल्प मजुरीत आसरअल्ली भागातील मजुरांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.

पालकमंत्र्यांना निवेदन : आसरअल्ली, गुमलकोंडाच्या नागरिकांची मागणीआसरअल्ली : वाढत्या महागाईच्या काळात अत्यल्प मजुरीत आसरअल्ली भागातील मजुरांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. या परिस्थितीचा विचार करून यंदा तेंदूपत्त्याला प्रती शेकडा ५०० रूपये भाव देण्यात यावा, अशी मागणी आसरअल्ली, गुमलकोंडा येथील नागरिक व पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा तालुक्याच्या आसरअल्ली भागात यंदा प्रचंड दुष्काळपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी या भागातील मजूर कामासाठी तेलंगणा राज्यात पलायन करीत आहेत. त्यामुळे आसरअल्ली भागातील अनेक गाव नागरिकांअभावी ओसाड झाले आहेत. या भागात उपासमारीची पाळी अनेकांवर आली आहे. या सर्व बाबीचा विचार करून तेंदूपत्त्याला प्रती शेकडा ५०० रूपये भाव देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. या मागणीच्या निवेदनाची प्रत खासदार अशोक नेते यांनासुद्धा पाठविण्यात आली आहे. निवेदन देताना नाविसंचे सिरोंचा तालुका उपाध्यक्ष गजानन कलाक्षपवार, श्रीकांत सुगरवार, लांचानी शंकर, श्रीनिवास नागभूषणम, श्रीनिवास गोतुरी आदी उपस्थित होते. दरम्यान गजानन कलाक्षपवार यांनी पालकमंत्री आत्राम यांना आसरअल्ली भागातील मजुराचे तेलंगणा पलायन होऊ नये यासाठी याच भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी केली. (वार्ताहर)