शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

प्रकल्पाच्या कामांचे अवलोकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 21:21 IST

आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन व बोरलॉग इन्स्टिट्यूट फॉर साऊथ आशिया बिसा यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागांतर्गत अहेरी तालुक्यातील १० व एटापल्ली तालुक्यातील १०

ठळक मुद्देहवामान सुसंगत प्रकल्प : अहेरी व एटापल्ली तालुक्यातील गावांना भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन व बोरलॉग इन्स्टिट्यूट फॉर साऊथ आशिया बिसा यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागांतर्गत अहेरी तालुक्यातील १० व एटापल्ली तालुक्यातील १० अशा एकूण २० गावांमध्ये प्रयोगिक तत्वावर हवामान सुसंगत गाव प्रकल्प कृषी विकास व ग्रामीण विकास संस्थेमार्फत प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाची पाहणी व अवलोकन करण्याकरिता भामरागड तसेच अहेरीच्या प्रकल्प अधिकाºयांनी गावांना भेटी दिल्या व ग्रामस्थांशी संवाद साधला.सदर प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात तीन जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर १०० गावांमध्ये सुरु आहे. हवामान सुसंगत गाव तयार करणे हा प्रकल्पाचा उद्देश असून यात हवामानाचा अभ्यास करून त्याप्रमाणे पिके घेतली जातील व हवामानाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान कमी करून उपाययोजना केल्या जातील. सोबतच शासनाच्या विविध योजना गरीब आदिवासी शेतकºयांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करणे व एक सक्षम हवामान सुसंगत गाव तयार करणे हा प्रमुख उद्देश प्रकल्प राबविण्यामागे आहे.याअंतर्गत आदिवासींना एकत्र करून त्यांना विविध कृषी अवजारे, बीज, खते, औषधी, प्रशिक्षण, अभ्यास सहल तसेच विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देण्यात आले साधारणत: आदिवासी शेतकºयांनी पारंपरिक शेतीपद्धतीकडून आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करावा. जेणेकरून उत्पन्नात वाढ होऊन शेती खर्चात कपात होईल. प्रकल्पाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी स्थानिक कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली यांच्याकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद व सहकार्य लाभले आहे.सदर प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या कामाचे अवलोकन करण्यासाठी प्रकल्प अधिकारी आदिवासी विभागाच्या अधिकाºयांनी प्रकल्प गावांना भेटी देऊन कामाची पाहणी केली. यात शेतकºयाला मिळत असलेले मार्गदर्शन, त्याला प्रकल्पातून झालेली मदत याविषयी आदिवासी शेतकºयांसोबत चर्चा केली.एटापल्ली तालुक्यातील गावांना भामरागड प्रकल्प अधिकारी मोरे व त्यांचे सहकारी धुर्वे, आत्राम उपस्थित होते. अहेरी तालुक्यातील गावांना अहेरीचे प्रकल्प अधिकारी लाटकर, पडघन, शर्मा यांनी भेटी दिल्या. याकरिता कृषी विकास व ग्रामीण संस्थेचे सागर मंचालवार यांनी सहकार्य केले.